सकाळ वृत्तपत्र उद्योगसमूहाच्या 'अॅग्रोवन' या शेतीविषयक दैनिकात 'कथा काळ्या आईची' हे सदर मी २०१० साली लिहिले. या सदरात ३९ लेख प्रसिद्ध झाले. नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांचे शेतीशी कोणते नाते आहे, याची माहिती देणारे हे सर्व लेख येथे एकत्र केले आहेत.शेतीचे नीतिशास्त्र व शेतीचे तत्त्वज्ञान हा भारतात तरी अगदी नवा विषय आहे. त्याचा अद्यापि भारतीय विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या आणि शेतीविषयक अभ्यासक्रमात झालेला नाही.माझी लेखमाला हा या विषयाची ओळख करून देणारा भारतातील पहिला प्रयत्न.
No comments:
Post a Comment